आगरताळा (बांग्ला: আগরতলা) ही भारत देशाच्या त्रिपुरा राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे.
२०११ साली ४ लाख लोकसंख्या असलेले आगरताळा गुवाहाटी व इंफाळ खालोखाल ईशान्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आगरताळा त्रिपुराच्या पश्चिम भागात भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेपासून २ किमी अंतरावर वसले आहे.
आगरताळा আগরতলা | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | त्रिपुरा |
जिल्हा | पश्चिम त्रिपुरा |
क्षेत्रफळ | ७६.५ चौ. किमी (२९.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७५ फूट (२३ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४,००,००४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
agartalacity.nic.in |
आगरताळा रेल्वे स्थानक हे रेल्वे स्थानक चालू झाल्यानंतर रेल्वेने जोडले गेलेले आगरताळा हे ईशान्य भारतातील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. आजच्या घडीला येथून दिल्ली व कोलकाता शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. आगरताळा विमानतळ हा शहरापासून ५ किमी अंतरावर असून येथे एर इंडिया, इंडिगो इत्यादी अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपन्या प्रवासी सेवा पुरवतात.
This article uses material from the Wikipedia मराठी article आगरताळा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.