महाराजा रणजितसिंग (जन्म : १३ नोव्हेंबर १७८०; - २७ जून १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता.
१७९९">१७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी.. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले.
महाराजा रणजितसिंग | ||
---|---|---|
शेर-ए-पंजाब | ||
अधिकारकाळ | एप्रिल १२, १८०१ - जून २७, १८३९ | |
राजधानी | लाहोर | |
जन्म | नोव्हेंबर १३, १७८० | |
गुजराणवाला, पंजाब | ||
मृत्यू | जून २७, १८३९ | |
पूर्वाधिकारी | महासिंग | |
उत्तराधिकारी | खरकसिंग | |
वडील | महासिंग |
This article uses material from the Wikipedia मराठी article रणजित सिंह, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.