द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती.
या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.
ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा, १८०१ | |
ब्रीदवाक्य: Auspicio Regis et Senatus Angliae "राजा व संसदेच्या आज्ञेने" | |
प्रकार | सार्वजनिक कंपनी |
---|---|
उद्योग क्षेत्र | व्यापार |
स्थापना | ३१ डिसेंबर १६०० |
संस्थापक | जॉन वॉट्स आणि जॉर्ज व्हाईट |
विघटन | १ जून १८७४ |
मुख्यालय | लंडन, ग्रेट ब्रिटेन |
उत्पादने | कापूस, रेशीम, नील, साखर, मीठ, मसाले, चहा व अफू |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कंपनी आणि ती भारतात करत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याकाळच्या ब्रिटिश लोकांना होती आणि काही ब्रिटिश आणि स्कॉटिश विचारवंतांनी तिच्यावर टीकेची झोड सुद्धा उठवलेली होती. ह्यांत प्रमुख नाव होते ते म्हणजे ऍडम स्मिथ ह्यांचे. ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenmentचे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ लाजनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते. त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.
Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence.
भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणापेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तरीसुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्धा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला लागायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धांनी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळेच. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती.
ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDPच्या २% इतका होता. म्हणजे त्या दृष्टीकोनातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडसाठी इतकी महत्त्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणासाठी खर्च होत होता आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी), ज्याला माननीय ईस्ट इंडिया कंपनी (एचआयसी) किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अनौपचारिकरित्या जॉन कंपनी म्हणून ओळखले जाते, [1] ही इंग्रजी व नंतर ब्रिटिश संयुक्त-स्टॉक कंपनी होती [2] "ईस्ट इंडीज" (किंवा सध्याच्या मुदतीमध्ये मेरीटाइम दक्षिणपूर्व आशिया) सह व्यापारासाठी स्थापना केली परंतु मुख्यतः भारतीय उपमहाद्वीप व क्विंग चाइना यांच्याशी व्यापार संपुष्टात आला.
मूलतः "ईस्ट इंडीजमध्ये लंडनच्या व्यापाऱ्यांचे राज्यपाल आणि व्यापाऱ्यांचे व्यापारी" म्हणून चार्टर्ड, कंपनीच्या व्यापारातील अर्धे भाग, खासकरून मूळ कापड, रेशीम, इंडिगो डाई, मीठ, खनिज तेल, चहा आणि अफीम यासह इतर मूलभूत वस्तूंच्या खात्यावर होते. . कंपनीने भारतात ब्रिटीश साम्राज्याची सुरुवात केली. [3]
31 डिसेंबर 1600 रोजी कंपनीने क्वीन एलिझाबेथला एक रॉयल चार्टर प्राप्त केला, ज्याने अशाच पद्धतीने तयार केलेली अनेक पूर्व युरोपीय ईस्ट इंडिया कंपन्यांमध्ये ती जुनी ठरली. श्रीमंत व्यापारी आणि अमीर मित्रांनी कंपनीचे शेअर्स धारण केले. [4] सुरुवातीला सरकारकडे कोणतेही शेअर्स नव्हते आणि त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.